लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉल्बी मोठ्याने लावल्याच्या व फटाके वाजवल्याच्या रागातून गल्लीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. राहुल तुलसीदास शिवूडकर (वय वर्षे २५) असे त्याचे नाव आहे.गल्लीतील युवकानेच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आ ...
स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी लोकमत ‘सखी मंच’ने शहरातील सर्व तरुणी, महिला, महिला संस्थांना ‘निर्भया नको - निर्भय बना,’ असे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ‘सखीं’चा सन्मानही करण्यात येणार आहे. ...
विद्युतवाहिनीच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून वृद्ध शेतकरी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी केर्ली (ता. करवीर) येथे घडली. बाळू बिरू माने (वय ८०, रा. केर्ली) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ... ...
पूरबाधित किंवा पडझड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ७३ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील १0 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक मतदान केंद्रांची पडझड झालेली असल्याने ही केंद्रे बदलण्यात आली ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा ... ...
स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले. ...
विधानसभेचा प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस राहिल्याने जिल्ह्यात प्रचार टिपेला पोहोचला आहे. विकासकामांबरोबरच आरोप प्रत्यारोपांनी मतदारसंघ दणाणले असून, येत्या दोन दिवसांत राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात होणार आहेत. ...