यातील शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे कायम राहू शकतात. मात्र भाजपच्या नावावर साहजिकच खाट मारली जाणार असून, त्या जागी नवनियुक्ती केली जाणार आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आधीच पुणे ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ...
आंतरविद्याशाखा या चार अधिष्ठाता, क्रीडा अधिविभागाचे संचालक आाणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया एकत्रितपणे सुरू करण्यात आली. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यापीठातील काही अधिकारी आणि कर्मचारी ग ...
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जुलै २0१८ पासूनचे २५७ अनुदान मागणीचे प्रस्ताव शिल्लक आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे एक कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले. ...
आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरण ...
अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती. ...
याबाबतचा शासन आदेश आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच पंचायत समित्यांना याबाबत आदेशासह स्वतंत्र पत्र लिहून याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
जीवनात ध्येय ठेवल्यास इतिहास घडू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या साहाय्याने ही मोहीम कशी फत्ते केली असेल, याचा सध्याच्या ‘गुग ...
कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. ...
सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार ...
पॅकेजसह हे चॅनेल घेतल्यास ते स्वस्तात देण्यात आले. यामुळे बहुतांश ग्राहकांनी पॅकेजसह चॅनेल घेतली आहेत. यामध्ये ग्राहक सर्वाधिक चॅनल अथवा कोणती मालिका पाहतात, याची माहिती तंतोतंत उपलब्ध होत नाही. याचा परिणाम खरा ‘टीआरपी’ समजण्यावर झाला आहे ...