नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. ...
कोल्हापूर येथील साठमारी परिसरातील श्री स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री स्वा ...
कोल्हापूर येथील भूमिपुत्रांनी साकारलेले व भारतभर घोडदौड करणारे आशिया खंडातील भव्यदिव्य ‘शिवगर्जना’ हे महानाट्य २४ जानेवारीपासून कोल्हापुरात होत आहे. त्याचा तिकीट अनावरणाचा व नाटकाच्या ६० बाय २० फूट फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला. ...
राधानगरी तालुक्यातील डोंगरभागात वसलेल्या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना जलदूत प्रकल्पांतर्गत फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात आली. ...
शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना गेल्या महिन्याभरापासून दमबाजी तसेच शिवीगाळ करण्याचा प्रकार ‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहीद शाहजहॉँन शेख याच्या चांगलाच अंगलट आला. ...