स्वातंत्र्यसैनिकांबाबत १९९५ व २०१६ साली स्वातंत्र्यसैनिक कक्षाने काढलेले अध्यादेश हे स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरले आहेत. शिक्षा भोगतानाची कागदपत्रे उपलब्ध करणे शक्य नसल्याने अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होत आहे. ...
दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ... ...
बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात विनाअनुदानित शिक्षकांनी परीक्षा कामकाजाव ...
पाच दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या शिरटी (ता. शिरोळ) येथील दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी (वय १६) असे तिचे नाव असून कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यु झाला. दर ...
सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ...