महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवि ...
व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील अनोख्या सत्काराने हसूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील पहिल्या महिला नाभिक शांताबाई यादव या रविवारी भारावून गेल्या. जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी मराठा हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आ ...
शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसा ...
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...
देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला. ...
दुसऱ्या जिल्हास्तरीय पॅरालिंपीक स्पर्धेसाठी व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी शनिवारी पॅरालिंपीक स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यात ७० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी ...
मोरे-मानेनगर येथे नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपनगरातील गरजूंना निश्चित लाभ होईल, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी येथे केले. ...