कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, ...
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर झळकणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादकडून शाळेची विशेष दखल घेण् ...
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वन ...
नागांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राहत असलेला ज्येष्ठ नागरीकाचा (मुळचा राहणार हरियाना) रविवारी सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता, मात्र हा मृत्यू कोरोनो व्हायरस सदृष्य आजाराने झाला असल्याची चर्चा नातेवाईकात सुरु होती, परंतु फुफ्फुसाच्या ...
‘चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते’, असा अप्प्रचार करणाºयांवर कडक कारवाई केली जाणार असून, याबाबत दुग्धविकास व पशुसंधर्वन मंत्री सुनील केदार यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर यामुळे पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना काहीतरी मदत करण्य ...
कोरोना विषाणूंच्या (व्हायरस ) पार्श्वभूमीवर एस.टी.ने देखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, प्रवाशांनी घाबरून जाऊ नये; परंतु योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केले आहे. ...