कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशा ...
जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिक ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली. ...
परदेशातून आलेल्या लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर असून, अशी यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रक ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले. ...
जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वाराजवळील महापालिकेच्या पथकाकडून दिवसभरात ३३३ वाहनांमधील चार हजार ३०२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. ...
तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सु ...