कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठ ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय होणार आहे; त्यामुळे सध्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील काही अधिविभागांतील प्राध्यापकांकडून सुुरू आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबच ...
संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच् ...
कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरि ...
‘कोरोना’बाबत दक्षतेची उपाययोजना म्हणून धान्ये, किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच सेवा उपलब्ध झाली आहे. राजारामपुरी, कसबा बावडा, आदी परिसरामध्ये संबंधित सुविधेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर येणाऱ्यांचे ...
‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहना ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने महापालिका कर्मचारी शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवित आहेत. या मोहिमेत शुक्रवारी नगरसेविका रिना कांबळे यांनीही भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. ...