कोल्हापूर शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृत ...
देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत ...
लष्करातील आरोग्य विभागात २० ते २५ वर्षे या सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा बजावली आहे. त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीवर आहे. तत्पूर्वी त्यांना सीमेवर रक्त सांडणाºया जवानांची मलमपट्टी करणारे हे हात गरज पडल्यास कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्यांची शुश ...
दुपारी बारा वाजता महिला पोलीस कॉन्स्टेबलसह पुजा-यांनी पाळणा म्हणून श्रीरामाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला. रथोत्सव तर रद्दच करण्यात आला. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा रामाचा रथोत्सव रद्द झाल्याची माहिती पुजारी मणिकांचन झुरळे यांनी दिली. ...
असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण ...
याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. यामध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. जॅकवेलमधील डि-वॉटरिंंगचे काम पूर्ण झाले असून, गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येणार होते. ठेकेदार कंपनी हैदराबादची आहे. येथील काम जलद गतीने होण् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी ‘जीवनावश्यक सेवा’ म्हणून बाजार समितीतील वाहतूक आणि सौदे सुरुच आहेत. कांदा-बटाटा येथे पिकत नसला तरी दर चांगला मिळत असल्याने श्रीगोंदा, नगर, जेजुरी, इंदौर, आग्रा येथील शेतकऱ्यांकडून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार ...
शहरातील प्रमुख रस्त्यावर जेथे भाजी विक्रेत्यांना पट्टे मरून देण्यात आले होते, त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना तेथून हटकले. शहराच्या विविध भागांत फिरून भाजी ...
मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे. ...