या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रविवारी संबंधित सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे ...
जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन त ...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 22 मार्च आणि 23 मार्च रोजी दिलेल्या आदेशामधील यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवण्यात येत आहेत ...
बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची ...
जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे. ...
फुलेवाडी रिंगरोडवर बोंद्रेनगरात पूर्ववैमनस्यातून एका जमावाने धारदार शस्त्र व काठीने बेदम मारहाण केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. तानाजी धोंडिराम झोरे (वय ३३, रा. जांभळे कॉलनी, बोंद्रेनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सातजणांवर गु ...
पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती. ...
‘कोरोना विषाणू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना १० जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट स्वीकारून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ किट स्वीकारून त्यातील ८५४२ किट गरजंूना देण्यात आले आहेत. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. ...