कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; ...
या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत ...
कोल्हापूर : कोरोनाशी लढणाऱ्या विविध घटकांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूपासून संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्याठी इको अॅम्बुलन्स सेवा सुरू ... ...
विजेच्या वापरा इतक्या बिलाची आकारणी करावी. कोल्हापूर हे कोरोनाबाबतच्या आॅरेंज झोनमध्ये असल्याने उद्योग सुरू करण्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली. ...
या युवकाच्या थेट संपर्कामध्ये ६१ जण आले होते. त्या सर्वांची तपासणी झाली असून, त्यातील ४३ संस्थात्मक, तर १८ घरगुती अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत. या थेट संपर्कामध्ये आलेल्या सर्वांची माहिती घेताना हा युवक डॉक्टरांकडे तपासण्यासाठी गेला होता. त्यामुळे ...
एप्रिल व मे महिन्यात तीन महानगरपालिका, नऊ नगरपरिषदा, १० पोटनिवडणुका, १५७० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती, त्यांची पक्रियासुद्धा सुरू झाली होती. तसेच १२ हजार ०१५ ग्रामपंचायतींत प्रभाग रचना, मतदार यादी, प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी अशी कामे सुरू होती ...
कामगारांना रोजगार मिळावा, बाजारपेठ सुरू राहावी, कराच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळावे अशा उद्दात हेतूने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. मात्र, या तत्त्व आणि नियमांनुसार कितपत कारखाने स ...
‘सर्दी, खोकला, ताप’ ही ‘कोरोना’च्या लक्षणात येत असल्याने अशा रुग्णांना हात लावायलाच नको, म्हणून डॉक्टरांनी प्रॅक्टीसच बंद ठेवली होती. त्याचा परिणाम रुग्णांवर झाला असून, तशा तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हात जोडून ख ...