माझ्याकडे अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने दिली आहेत. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून त्या मागण्या मान्य करत शासनाने उचित कार्यवाही केली पाहिजे. ...
आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा साजरी करण्यासाठी तीन शुक्रवार आणि दोन मंगळवार मिळणार आहेत. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने कोणत्याही यात्रा, जत्रांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट केल्याने वाद्य, मिरवणुकांऐवजी ही यात्रा व ...
रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर येथील रस्ता अखेर १५ दिवसांनी खुला झाला. येथील डॉक्टरला कोरोना झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. पर्यायी मार्गाने येथील वाहतूक सुरु होती. कोल्हापूर, गगनबावडा हा मुख्य मार्ग असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी ह ...
तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच ...
शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तेव्हा वेळ पडली तर कर्ज काढा, परंतु शेतक-यांना कर्ज द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला . गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ...
वडीलांसह काकांना फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वड ...