खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. ...
किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदव ...
रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...
बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. ...
लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे. ...
कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात महापालिकेचे आयुक्त या नात्याने रहिवासी असले, तरी त्यांना आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनी प्रेमाची उणीव भासू नये म्हणून कोल्हापुरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी ब ...