गेल्या ४३ वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी असताना भाजप-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी ... ...
भात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकरी इतर पिकाकडे वळला होता.भात पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषिखात्यामार्फत सन २०२० ... ...
गडहिंग्लज : येथील वडरगे रोडनजीकच्या चिदंबरनगरातील हौसाबाई बाबूराव कुरळे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, ... ...
भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. ए. डी. चौगले, काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, संचालक धीरज डोंगळे, पांडुरंग पाटील ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नृसिंहवाडी : छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक घडवले. त्यांच्याच विचारांचा वारसा मुख्यमंत्री ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : प्रतिचेरापुंजी असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टीचा पाऊस होतो. मात्र, त्याची ... ...
धामणी खोऱ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर भात पीक घेतले जात असून, ते रोप लागण पद्धतीने घेतले जाते. मृग नक्षत्रात पावसाचे ... ...
शहापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्या मानाने लसीचा पुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी केंद्रांबाहेर दुसऱ्या डोससाठी ... ...
जयसिंगपूर : शहरातील डेबॉन्स कॉर्नर परिसरातील चौकात मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक ... ...
इचलकरंजी : इनरव्हिल क्लबतर्फे न्यूट्री किचन गार्डन स्पर्धा आयोजित केली आहे. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक खाण्याची जरूरी आहे. याचेच महत्त्व ... ...