राज्य शासनाने मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा आदेश दिला असला तरी प्रक्रिया राबवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ पाहता सहकार विभागाला ते शक्य झाले नाही. यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विभागातील १५ बाजार समित्यांचा बिगुल ...
चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे. ...
राजू शेट्टी यांनी आतापर्यंत ‘सोयीच्या भूमिका’ घेतल्या आहेत. आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे. मला निवडून आणल्याचे ते सांगत असले तरी माझ्या मतदारसंघात केवळ सहा तास प्रचार केला. सहा तासांत शेट्टींनी करिष्मा दाखविला असेल तर मग कोल्हापुरात का दिसला ना ...