शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:42 IST

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच : चर्चेतून मार्ग काढणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, गुरुवारी दुपारी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट संवाद झाला. यावेळी कॉँग्रेससह शिवसेनेनेही अध्यक्षपदाबरोबरच दोन समित्यांचे सभापतिपद मागितल्यामुळे शेवटपर्यंत चढाओढ होण्याची शक्यता आहे.कॉँग्रेस समितीच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणारा मेळावा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना येण्यास वेळ झाल्यामुळे तब्बल दीड तास लांबला.

मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले,‘ महाविकास आघाडीचे संख्याबळ आता ३७ वर गेले आहे. आणखी तीन सदस्य आमच्याकडे येतील. त्यामुळे ही संख्या ४० वर जाईल. शिवसेनेने अध्यक्षपदासह अन्य दोन समित्यांचे सभापतिपद मागितले आहे. आमचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे अध्यक्षपद कॉँग्रेसला मिळावे, असा आम्ही दावा केला आहे. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलzpजिल्हा परिषदcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर