शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्टार्टअपव्दारे शहराच्या समस्या सोडविण्याची युवापिढीला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:31 IST

Ruturaj Patil Kolhapur- कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूरबरोबरच देशातील युवापिढी स्टार्टअपच्या माध्यमातून योगदान देऊ शकते. ही संधी कोल्हापूर स्टार्टअप मिशनअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देविजेत्यांना मिळणार पाच लाखांचे बक्षीस कोल्हापूर स्टार्टअप मिशन अंतर्गत स्पर्धा

 कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूरबरोबरच देशातील युवापिढी स्टार्टअपच्या माध्यमातून योगदान देऊ शकते. ही संधी कोल्हापूर स्टार्टअप मिशनअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  (www.kolhapurstartupmission.com) या संकेतस्थळावर अर्ज करावेत. त्यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्यावतीने प्रत्येकी पाच लाख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर हे इन्क्युबेशनसाठी सहकार्य करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ह्यकोल्हापूर स्टार्टअप मिशनह्णच्या उद्‌घाटनप्रसंगी दिली.

लोकसहभागातून नागरी समस्यांची सोडवणूक हे कोल्हापुरात पहिल्यापासून होत आहे. मात्र, युवापिढीने तंत्रज्ञान, नवकल्पनांच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केल्यास शहराचा विकास गतीने होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.अशी असेल स्टार्टअप निवड प्रक्रिया१) स्टार्टअपकडून संकल्पना मागविणे : दि. १५ ते २४ जानेवारी२) स्टार्टअप कनेक्ट वेबिनार : १८ ते २४ जानेवारी३) अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्टार्टअपच्या नावांची घोषणा : २६ जानेवारी४) अंतिम फेरीतील स्टार्टअप्सकडून सादरीकरण : २८ आणि २९ जानेवारी५) विजेत्या स्टार्टअप्सची घोषणा : ३१ जानेवारी

टॅग्स :Ruturaj Patilऋतुराज पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर