शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

रेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 3:08 PM

बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परततीन दिवसांत मिळतो परतावा; रविवारी बाराजणांचे तिकीट रद्द

कोल्हापूर : बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेनेकोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी शनिवारी (दि. २७) १०८ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, पुरामुळे श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द झाल्याने संबंधित सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द झाली. या तिकिटांच्या रकमेपोटी एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये इतका परतावा रेल्वे विभागाने दिला आहे.

रविवारी मुंबईहून कोल्हापूरला येणारी आणि कोल्हापूरमधून मुंबईला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबईसाठीचे एकूण ११, तर मुंबईहून कोल्हापूरसाठीच्या एका प्रवाशाने तिकीट रद्द केले आहे.दोन काउंटरची सुविधारेल्वे रद्द झाल्याने आरक्षित केलेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे दिले जात आहेत. तीन दिवसांत रेल्वेच्या निर्धारित वेळेत तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत घेता येतात. त्यासाठी तिकीट आणि ते रद्द करीत असल्याचा अर्ज प्रवाशांनी भरून देणे आवश्यक असते.

कोल्हापूर रेल्वेस्थानकावर प्रशासनाने तिकिटांचे पैसे देण्यासाठी दोन काउंटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली. 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर