शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

उंब्रज परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस...घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 7:59 PM

सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या ...

ठळक मुद्देया पाऊसामुळे काही ठिकाणचे ओढे भरून वाहू लागल्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत होती.

सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या परिसरातील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान,ज्या ठिकाणी वादळी वादळीवाऱ्यासह आलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तेथील तलाठी यांनी तातडीने पंचनामा करावा. असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,तारळे परिसरात गोरेवाडी, मुरुड, मरळोशी,घोट,फडतरवाडी खडकवाडी, जंगलवाडी,इतर गावात आज दुपारनंतर वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे या गावातील नागरिकांच्या घराचे पत्रे हवेत उडाले. त्यामुळे घरातील संसारउपयोग वस्तूसह इतर वस्तूचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पावसामुळे  काही ठिकाणचे ओढे भरून वाहू लागल्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत होती.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर