शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:13 IST

कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत

अमर पाटीलकळंबा : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे इशारा पातळीकडे गेलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता ओसरली आहे. मात्र, पावसाने उसंत घेतलेली असली तरी कळंबा तलाव आज, शनिवारी 'ओव्हरफ्लो' झाला. तलाव भरून सांडव्या वरून ओसंडून वाहू लागल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दुपारनंतर याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यंदा जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिली तर जूनच्या मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी पंचवीस फुटांवर पोहोचली होती. अखेर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसWaterपाणी