शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:13 IST

कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत

अमर पाटीलकळंबा : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे इशारा पातळीकडे गेलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता ओसरली आहे. मात्र, पावसाने उसंत घेतलेली असली तरी कळंबा तलाव आज, शनिवारी 'ओव्हरफ्लो' झाला. तलाव भरून सांडव्या वरून ओसंडून वाहू लागल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दुपारनंतर याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यंदा जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिली तर जूनच्या मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी पंचवीस फुटांवर पोहोचली होती. अखेर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसWaterपाणी