शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

kolhapur: इचलकरंजी-सुळकूड पाणीप्रश्नी तज्ज्ञ समिती नियुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 17:36 IST

‘लोकमत’ चे वृत्त खरे ठरले

अतुल आंबी

इचलकरंजी : इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून, या समितीचा एक महिन्यात  अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या योजनेवर निर्णय होणार आहे.नदीकाठावरील अन्य ३२ गावांना पाणी देण्याचे नियोजन असल्याने त्यांचा विचार करून त्यानंतरच इचलकरंजीचा विचार केला जाईल, असे ठाम मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडले. दोन्हीकडील प्रतिनिधींनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संयुक्त समिती नेमली. या बैठकीकडे इचलकरंजी, कागल आणि शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रताप होगाडे, आदींसह दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी उपस्थित होते.‘लोकमत’ चे वृत्त खरे ठरले‘सुळकूड पाणी योजनेबाबत समिती नेमण्याच्या हालचाली’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने शुक्रवारी दिलेले वृत्त खरे ठरले. बैठक आणि घडामोडींसंदर्भात सविस्तर वृत्त प्रसारीत करण्यात आले. त्याची चर्चा शहरात रंगली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणीChief Ministerमुख्यमंत्री