शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 20:29 IST

शेती कामाला जोर आला

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने आज, सोमवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने दुपारी मात्र उघडीप घेतली. पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे नदी, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर, शेती कामाला जोर आला आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्यापाणी पातळीत वाढ झाली असून तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रुई, इचलकरंजी व सागळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीतही वाढ झाली. अखेर सायंकाळी राजाराम बंधारा आणि शिंगणापूर बंधारा ही पाण्याखाली गेला. त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे.भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवण्याची विनंती करुन टोल फ्री क्रमांक १०७७ व जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४ देण्यात आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी