शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:25 IST

पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे बंद झालेले तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले होते. मात्र, दुपारी चार वाजता एक दरवाजा बंद झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात दोन फुटाने कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू पात्रात जाऊ लागले आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व चंदगड तालुक्यात तुलनेत पाऊस अधिक आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी राहिल्याने धरणातील विसर्ग कमी झाला होता.

‘राधानगरी’चे सहा दरवाजे बंद झाले होते. मात्र, मंळवारी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस कोसळत राहिल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट, तर वारणा धरणातून ५९७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी ३१.९ फुटांवर असून अद्याप २३ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्य व एक प्रमुख जिल्हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहे.

पडझडीत ८.४० लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २१ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामुळे ८ लाख ४० हजारांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरriverनदी