शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पहिल्या दिवशी १२५ विद्यार्थ्यांना मिळाले वसतिगृहातील साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:13 PM

शिवाजी विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे १२५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत केले. शनिवार (दि. १९)पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी १२५ विद्यार्थ्यांना मिळाले वसतिगृहातील साहित्यशिवाजी विद्यापीठाकडून वितरणाची प्रक्रिया सुरू : शनिवारपर्यंत मुदत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे १२५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत केले. शनिवार (दि. १९)पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

कोरोनामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी हे आपापल्या गावी गेले होते. मात्र, त्यांनी वसतिगृहातील पुस्तके, नोट‌्स, आदी साहित्य नेले नव्हते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने विद्यापीठातील मुलांची आणि तंत्रज्ञान अधिविभागातील सर्व वसतिगृहे ही संस्थात्मक अलगीकरण आणि कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेसाठी ताब्यात घेतली. त्यामुळे विद्यापीठाने प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे साहित्य संकलित करून ते वसतिगृहातील काही खोल्यांमध्ये ठेवले होते.

मात्र, आता अंतिम सत्राच्या परीक्षा होणार असल्याने आणि प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहातील साहित्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना साहित्य परत देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

वसतिगृहातील एकूण ६५० विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत दिले जाणार आहे. ही प्रक्रिया शनिवार (दि. १९)पर्यंत चालणार आहे. ज्या विद्यार्थ्याना या मुदतीत विद्यापीठात येणे शक्य होणार नाही, त्यांचे साहित्य एकत्रित ठेवण्यात येईल.- एस. डी. डेळेकर, मुख्य अधीक्षक, वसतिगृह

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर