शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:46 IST

गाडीचा ब्रेक डिस्कला चिकटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझवून गाडी पुढे मार्गस्थ झाल्याचे स्टेशन मास्टरने सांगीतले.

अभय व्हनवाडे -कोल्हापूर हून मुंबईकडे जाताना रूकडी-वळिवडे दरम्यान महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक (बायडींग) जाम झाल्याने स्पार्क निर्माण झाला आणि ठिणग्या उडाल्याची घटना घढली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन  ओढली. यानंतर रेल्वे पंचगंगा फूलावर थांबली. दरम्यान, रेल्वेस आग लागल्याची बातमी प्रवाशांमध्ये पसरल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३ रोजी रात्रो ९ वाजण्याच्या समारास कोल्हापूर हून  महालक्ष्मी रेल्वे रुकडी (जेआरएनटी) वळिवडे दरम्यान पंचगंगा फूलानजीक आली असता  वातानुकूलित (एमटू) बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण  झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. ही बाब रेल्वे वाहक गार्ड यांच्या लक्षात येताच त्यांनी चाक ब्रेक दुरूस्त केले. यानंतर  गाडी  मुंबईकडे  मार्गस्थ झाली . 

टॅग्स :railwayरेल्वेfireआगkolhapurकोल्हापूर