शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 2:44 PM

यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.

ठळक मुद्देशिवसेनेची करवीर तहसील कार्यालयावर निदर्शने

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

मागण्यांचे निवेदन तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने महापूर येऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये सुमारे ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकºयांना पुन्हा झोडपून काढले. महापूर व अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली खरीप पिके जागेवर कुजली. यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, विराज पाटील, हर्षल सुर्वे, बाजीराव पाटील, राजू यादव, अवधूत साळोखे, शशी बिडकर, मनजित माने, रणजित आयरेकर, धनाजी यादव, विनोद खोत, नरेश तुळशीकर, सुनील पोवार, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, सरदार तिप्पे, अभिजित बुकशेट, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना