शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानामुळे लोकशाही मजबूत : अपर्णा मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

शिरोळ : संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने ...

शिरोळ : संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. सुशिक्षित जागरूक नागरिकाने जर योग्य व्यक्तीस मतदान केले तर गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सर्वांगीण विकास होतो, असे मत तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी केले.

येथील श्री पद्माराजे विद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार डॉ. मोरे व प्राचार्य बी. एस. कनप यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. आर. सी. नाईक यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थी यशश्री सावंत, दीक्षा देवकारे, प्रज्ञा माळकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयात वकृत्व निबंध स्पर्धा तसेच रांगोळी चित्रकला प्रदर्शन पार पडले. पांडुरंग पोळ व अविनाश माने यांनी प्रदर्शनाची मांडणी केली. सूत्रसंचालन एम. एम. पाटील तर एम. एन. पाटील यांनी आभार मानले.