शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

Corona in kolhapur : 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227, परराज्यातील 581-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 तर परराज्यातील 581जण विलगिकरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 परराज्यातील 581-जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 आणि परराज्यातील 581 अशा एकूण 808 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 20 परराज्यातील ४ अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे.

रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील २० परराज्यातील ८ अशा २८ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. मुलींची शाळा क्र. ६ लाईन बाजार येथे परराज्यातील ७ असून याची क्षमता २५ जणांची आहे.

करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील २ परराज्यातील ३५ एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील ८, परराज्यातील 30 असे एकूण 38 असून याची एकूण क्षमता ५० जणांची आहे.

कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १०० जण असून क्षमता ११३ जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 23 परराज्यातील 95 असे एकूण 118 जण असून क्षमता 130 जणांची आहे.

हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 78 जण असून क्षमता १०० जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील २ परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता ११५ जणांची आहे.

शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४३ परराज्यातील ८ एकूण ५१ जण असून क्षमता ५५ जणांची आहे. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४ जण असून क्षमता ७० जणांची आहे

शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील १४ परराज्यातील १७ असे एकूण ३१ क्षमता ५० आहे.गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १० परराज्यातील १ एकूण ११ असून क्षमता २४ जणांची आहे,

गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३ जण असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे.

यामध्ये तामिळनाडूमधील 198, कर्नाटकातील 215, राजस्थानमधील ८१, मध्यप्रदेशमधील 44, उत्तर प्रदेशमधील 29, केरळमधील 10, पाँडेचरीमधील २,पश्चिम बंगालमधील १ बिहार १ अशा एकूण ९ राज्यातील 581 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 227 असे मिळून 808 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर