शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 13:59 IST

जमिनीला चार पट मोबदला देण्याची मागणी

दानोळी/निमशिरगांव : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्याकोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतक-यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही म्हणून निमशिरगांव ता. शिरोळ येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी राष्ट्रीय महामार्ग अभियंता महेश पाटोळे याच्यासमोर शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शासनाने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला चौपट मोबदला दिला आहे. मात्र याच मार्गातील अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त झाले.

दरम्यान, आज तमदलगे निमशिरगाव येथे मोजणीस आलेल्या तलाठी सुनील खामकर हे पंचनामा वाचून दाखवत असताना या अटी मला मान्य नाही म्हणत अविनाश कोडोले या शेतकर्‍यांने आत्मदहन करण्याच प्रयत्न केला. याच शेतक-याची शक्तीपीठ महामार्गात तीन एकर जमीन जात असल्याने शेतकरी भुमिहीन होणार आहे. यावेळी जुना रस्ता व नवीन रस्ता मागणीसाठी वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्यामधून येत होत्या.यावेळी विक्रम पाटील, सुधाकर पाटील, स्वस्तिक पाटील, शिवाजी कांबळे, बाळासाहेब संकपाळ, शीतल पाटील, सुरेश सावंत, चेतन खोंद्रे  व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी