शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या पुरुष कबड्डी संघाची यशस्वी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 6:54 PM

अतिंम फेरीत पाकिस्तानशी होऊ शकतो सामना

भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशचा ४४-१९ असा पाडाव करीत साखळीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. काठमांडू-नेपाळ येथे सुरू असलेल्या “१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत” भारतीय पुरुष कबड्डी संघाने या विजया बरोबरच विजयी घोडदौड कायम राखली आहे. 

पहिल्या सत्रात २८-०८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारताने दुसऱ्या सत्रात देखील दमदार खेळ केला. प्रदीप, दीपक हुड्डा, अमित, नवीन, सुरेंद्र यांच्या चढाई-पकडीचा दमदार खेळामुळे भारताचा हा विजया सोपा झाला. भारताचा शेवटचा साखळी सामना दुबळ्या नेपाळ संघाशी होईल. 

पुरुषांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात पाकिस्तानने नेपाळला ५४-२२ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठण्याच्या आशा जीवंत ठेवल्या. पण त्यांचे भविष्य श्रीलंका बांगलादेश या सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात श्रीलंका पराभूत झाला तर गुण सरासरीवर अंतिम फेरीत भारताबरोबर कोण खेळणार हे ठरविण्यात येईल. श्रीलंका जिंकली तर ते उपविजेते ठरून अंतिम फेरीत दाखल होतील. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारतBangladeshबांगलादेशSri Lankaश्रीलंकाPakistanपाकिस्तान