शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

ज्या मुलाचा करण्यात आला होता अंत्यसंस्कार, तो 7 वर्षांनी जिवंत घरी आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:58 IST

सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

बिहारच्या पटणामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील आसोपूर गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतात. सात वर्षाआधी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला मृत समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला होता. पण सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूर येथील बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडिलांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्याच्या वडिलांनी अंधविश्वासाच्या नादात त्याचा पुतळा बनवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

मात्र 7 वर्षानंतर त्याना आनंदाचा धक्का बसला. त्यांना मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि एका सरपंचाच्या माध्यमातून घरी परत आला. मुलगा घरी परत आल्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात दिसत होता. त्याला बघताच त्यांनी मिठी मारली. 

वडील बृजनंदन राय म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यावर अनेकदा तो त्यांना स्वप्नात दिसत होता. एकदा स्वप्नात मुलगा स्वत: म्हणाला होता की, तो जिवंत आहे. ज्यानंतर त्यांनी काही साधूंशी चर्चा केली. साधू म्हणाले की, तुमचा मुलगा मृत झाला आहे. आता त्याची आत्मा तुम्हाला त्रास देत आहे. ज्यामुळे त्यांनी पुतळा बनवून त्याला मुलगा मानून अंत्यसंस्कार केला.

वडील काही लोकांच्या बोलण्यात आले होते. पण काही दिवसांआधी गावातील सरपंचाच्या मोबाइलवर दिल्लीतील एक संस्थेने बिहारी जिवंत असल्याचं सांगितलं आणि त्याचे फोटो पाठवले.

बिहारीची ओळख पटवल्यावर सरपंचांनी याची माहिती त्याच्या परिवाराला दिली. 7 वर्षानी जेव्हा बिहारी घरी परत आला तेव्हा परिवारात आनंद पसरला. बिहारी हा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्यालाच माहीत नव्हतं की, तो घरातून कधी आणि कसा निघून गेला होता. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके