शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

ज्या मुलाचा करण्यात आला होता अंत्यसंस्कार, तो 7 वर्षांनी जिवंत घरी आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:58 IST

सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

बिहारच्या पटणामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील आसोपूर गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतात. सात वर्षाआधी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला मृत समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला होता. पण सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूर येथील बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडिलांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्याच्या वडिलांनी अंधविश्वासाच्या नादात त्याचा पुतळा बनवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

मात्र 7 वर्षानंतर त्याना आनंदाचा धक्का बसला. त्यांना मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि एका सरपंचाच्या माध्यमातून घरी परत आला. मुलगा घरी परत आल्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात दिसत होता. त्याला बघताच त्यांनी मिठी मारली. 

वडील बृजनंदन राय म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यावर अनेकदा तो त्यांना स्वप्नात दिसत होता. एकदा स्वप्नात मुलगा स्वत: म्हणाला होता की, तो जिवंत आहे. ज्यानंतर त्यांनी काही साधूंशी चर्चा केली. साधू म्हणाले की, तुमचा मुलगा मृत झाला आहे. आता त्याची आत्मा तुम्हाला त्रास देत आहे. ज्यामुळे त्यांनी पुतळा बनवून त्याला मुलगा मानून अंत्यसंस्कार केला.

वडील काही लोकांच्या बोलण्यात आले होते. पण काही दिवसांआधी गावातील सरपंचाच्या मोबाइलवर दिल्लीतील एक संस्थेने बिहारी जिवंत असल्याचं सांगितलं आणि त्याचे फोटो पाठवले.

बिहारीची ओळख पटवल्यावर सरपंचांनी याची माहिती त्याच्या परिवाराला दिली. 7 वर्षानी जेव्हा बिहारी घरी परत आला तेव्हा परिवारात आनंद पसरला. बिहारी हा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्यालाच माहीत नव्हतं की, तो घरातून कधी आणि कसा निघून गेला होता. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके