शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Video: अधिकाऱ्यांच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्याचा देशी जुगाड; पाहा व्हिडीओ, 'असा' केलाय चमत्कार

By प्रविण मरगळे | Published: January 10, 2021 1:07 PM

ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात एक सुखद धक्का देणारी घटना घडली आहे.

मयूरभंज – माणसानं एकदा ठरवलं की कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी करणं अशक्य असं काहीच नाही. याच गोष्टीचा प्रत्यय सध्या ओडिसा येथे असणाऱ्या एका शेतकऱ्याने पुन्हा एकदा करून दिलाय. या शेतकऱ्याच्या शेतात पाणी येत नव्हते, अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही, विनवणी करूनही शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर या शेतकऱ्याने केलेल्या कारनाम्यामुळे आसपासच्या गावातील लोकही आश्चर्यचकीत झाले.

ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात एक सुखद धक्का देणारी घटना घडली आहे. येथे महूर टिपरिया नावाच्या एका शेतकऱ्याने नदीपासून २ किमी लांब असलेल्या शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी एक देशी जुगाड बनवला आहे. त्याने नदीत एका चक्राच्या माध्यमातून लाकडाच्या आधारे जुगाड बनवला आणि पाणी शेतापर्यंत घेऊन गेला आहे. एका मोठ्या लोखंडी वर्तुळात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटलचा मागच्या बाजूचा काही भाग कापून जोडण्यात आला, हे चक्र पवनचक्की सारखं असून पाणी आणि हवेच्या माध्यमातून सतत फिरते राहते.

या चक्रात शेतकऱ्याने रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जोडल्या आहेत. या बॉटल्सचा मागचा हिस्सा कापून त्याला एका मगाप्रमाणे वापरण्यात आले आहे. ज्यात नदीचं पाणी भरलं जातं आणि ते पुन्हा एका लाकडाच्या पाइपमध्ये सोडलं जातं. या चक्राला जवळपास ३०-४० बॉटल्स लागल्या असून चक्र जसं फिरतं तसं बॉटलमध्ये पाणी भरलं जातं आणि पाइपच्या सहाय्याने शेतापर्यंत पोहचवलं जातं.

शेतकऱ्याच्या या कल्पकतेमुळे अनेक लोकांनी त्याचा अविष्कार बघण्यासाठी गर्दी केली होती, अधिकाऱ्यांच्या कोणत्याही मदतीविना शेतकऱ्याने नदीपासून २ किमी दूर असलेल्या शेतात पाणी पोहचवलं, या वृत्ताला ANI ने ट्विट केलं आहे, ज्यात शेतकऱ्याने बनवलेले चक्र व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.