शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

By manali.bagul | Updated: February 8, 2021 20:05 IST

Inspirational Stories in Marathi : आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.  

लठ्ठपणामुळे लोकांना अनेकदा न्यूनगंड येतो. आपण चांगले दिसत नाही किंवा बारीक शरीरयष्टी कशी होईल याचा विचार अनेकजण करतात. पण लठ्ठपणा  हे फक्त कारण आहे. तुम्ही मनात आणलं तर कोणत्याही समस्येवर मात करू शकता. याचेच एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ही गोष्ट २०१८ मधील आहे. या मारवाडी जोडप्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे लोक चकीत झाले होते. आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.  

यादरम्यान दोघांच्या मार्गात अनेक अडथळे आले. पण त्या दोघांनीही कधीही हार मानली नाही. दोघांनीही वर्कआऊट करून आहारावर नियंत्रण ठेवून स्वतःला फीट ठेवण्याचा विचार केला. त्यावेळी आदित्य यांचे वजन  ७२ किलो होतं. तर त्यांच्या पत्नीचे वजन  ६२ किलो होते.

आज हे  दोघंही अनेक कपल्ससाठी आदर्श ठरले आहेत.  आदित्य शर्मा  या नावानं ते इस्टाग्रामवर एक्टीव्ह आहेत. त्यांनी या अकाऊंटवरून स्वतःचे आणि पत्नीचे ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.  

या प्लॅटफॉर्मवर त्यांना दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे.  ट्रांसफॉर्मेशनसाठी या दोघांनी बरंच वजन कमी केलं आहे. अनेक महिने मेहनत केल्यानंतर आदित्यनं  २० किलो वजन कमी केलं आहे. त्यानंतर ते खूप आकर्षक आणि सुंदर दिसू लागले. आदित्यनं परफेक्ट लूक मिळवण्यासाठी आपल्या पत्नीकडूनही खूप मेहनत करून  घेतली.  

जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप

हे जोडपं दोन मुलांचे पालक सुद्धा आहेत. घर कुटुंब सांभाळताना गायत्री याांनी  व्यायामासाठी वेळ काढला आणि  ३ महिन्यात ११ किलो वजन कमी केलं.  आता त्यांची कंबर फक्त  २५  इंचाची आहे. सध्या हे दोघेही प्रोफेशनल न्यूट्रिशियन कंसलटंट असून ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. या जोडप्यानं अनेकांची मदत सुद्धा केली आहे. तर लठ्ठपणाने ग्रासलेल्या लोकांसाठी प्रेरणादायक ठरले आहेत. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटके