शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 11:23 IST

नवरदेव मंडपात पोहोचला. अचानक काहीतरी गडबड झाली. नवरदेवाला फिट आली आणि सगळा गोंधळ झाला. नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळेच हैराण झाले.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका गावात नवरदेव आपली वरात घेऊन पोहोचला होता. पण कदाचित हे लग्न त्याच्या नशीबातच नव्हतं. नवरदेव आणि पाहुण्यांना याचा अंदाजही नसेल की, वेळेवर अचानक असं काही होईल की, लग्न होणं तर दूरच, पण जीव वाचवणंही कठिण होईल. वरात नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा सप्तपदीची तयारी सुरू होती. नवरदेव मंडपात पोहोचला. अचानक काहीतरी गडबड झाली. नवरदेवाला फिट आली आणि सगळा गोंधळ झाला. नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळेच हैराण झाले.

हा प्रकार घडल्यावर लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला तर नवरीकडील लोक चांगलेच संतापले. मग काय, ज्या मंडपात सप्तपदीची तयारी सुरू होती तो मंडप युद्धाचं मैदान झाला. नवरदेवाला मिरगीचा झटका येताच नवरदेवाकडील लोकांनी नवरदेवाचा हा आजार लपवण्याचा आरोप करत नवरीकडच्या लोकांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर तर आणखीनच हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. वर-वधू दोन्ही पक्षाकडील वाद वाढत गेला. वाद इतका वाढला की, सगळे एकमेकांना मारझोड करू लागले. (हे पण वाचा : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाकडून आलेल्या पंडिताला मारहाणार केली. पण या लोकांचा राग शांत झाला नाही. नवरदेव जेव्हा शुद्धीवर आला तर त्याच्याही धुलाई सुरू केली. इतकंच नाही तर नवरदेवाकडून आलेल्या सर्व पाहुण्यांना बंदी बनवण्यात आलं. नवरीकडून हुंड्यात जे पैसे दिले होते ते परत मागितले गेले. (हे पण वाचा : भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकल)

नवरदेवासोबत पंडिताला मारल्याची आणि पाहुण्यांना बंदी बनवल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हा वाद शांत करण्यात आला. पण तरी पूर्णपणे वाद मिटला नव्हता. नवरीकडील लोकांनी पाहुण्यांना सोडलं. पण या गोष्टीवर अडून बसले की, जोपर्यंत हुंड्याचे पैसे परत करत नाही तोपर्यंत नवरदेवाला सोडणार नाही. पाहुणे गेल्यावरही नवरदेवाला सोडलं नाही. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके