शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 14:29 IST

एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

कोरोना व्हायरसची दहशत किती आणि कशी पसरली आहे याची अनेक उदाहरणे दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधून (jharkhand) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. धनबादमधील (Dhanbad) एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

मधुचंद्राच्या रात्री नवरी पसार

असे म्हणतात की, मधुचंद्राची रात्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात रात्र असते. पण जर एखाद्याची नवरी याच मधुचंद्राच्या रात्री पळून गेली तर काय होईल? धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आली आणि फरार झाली. आणि नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परसती नाही तर नवरदेवाला शंका आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. (हे पण वाचा : लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......)

का पळाली नवरी?

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, नंतर नवरीच्या घरी फोन करण्यात आला तर समजलं की, ती माहेरी आली आहे. या संपूर्ण प्रकारात कोरोना व्हिलन ठरला आहे. कारण कोरोना व्हायरसच्या भीतीने नवरी मधुचंद्राच्या रात्री कुणाला न सांगता माहेरी पळून गेली.

काय झालं त्या रात्री?

३० एप्रिल रोजी धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सगळंकाही ठीक होतं. रात्री साधारण ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. त्यामुळे नवरी घाबरली. नवरीला वाटलं की नवरदेवाला कोरोना झालाय. जर ती तिथे थांबली तर तिलाही कोरोनाची लागण होईल.

त्यानंतर नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण केलं आणि बाहेर जाऊन तिने माहेरी भावाला फोन केला. तिने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला.  (हे पण वाचा : Video : लॉकडाऊनमध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिसांनी चिमुरडीच्या हातात दिला दांडा; मग पाहा काय झालं.....)

दरम्यान, नवरदेवाच्या घरातील अनेकांना ताप होता. परिवारातील लोकांनी कोरोनाची टेस्टही केली होती. अशात सासरच्या कुणीतरी नवरीला गंमतीत म्हणालं की, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे नवरी घाबरली होती. आता असं समजतं की, एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाईल. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न