शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:01 IST

मुंबईहून दुबईला निघालेले विमान अवघ्या 101 सेकंदात अरबी समुद्रात बुडाले.

Air India Crash: आज 2025 चा पहिला दिवस, नववर्षात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. पण, आजच्याच दिवशी भारताच्या इतिहासात एका दुःखद घटनेची नोंदली झाली आहे. आजच्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी 1978 रोजी 213 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाने समुद्रात जलसमाधी घेतली होती. सम्राट अशोक नावाच्या बोईंग 747 विमानाने बॉम्बे (आता मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केली अन् तांत्रिक बिघाडामुळे ते समुद्रात क्रॅश झाले. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते.

मुंबईहून दुबईला निघालेले विमानभारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हवाई अपघात आहे. घटनेनंतर विमान जाणूनबुजून पाडल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले. 1 जानेवारी 1978 रोजी एअर इंडियाच्या बोईंग 747 ने मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून (आताचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर विमान अचानक डावीकडे झुकले.

अवघ्या 101 सेकंदात समुद्रात जलसमाधीविमानाच्या उंचीचा अंदाज लावण्यात कॅप्टनने चूक केली अन् विमान वेगाने खाली आले. उड्डाणानंतर अवघ्या 101 सेकंदात विमान अरबी समुद्रात कोसळले. या घटनेत विमानातील सर्व 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या विमानाचे कॅप्टन मदन लाल कुकर होते, जे त्यावेळी 51 वर्षांचे होते. तपासानंतर विमानात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे पुरावे मिळाले नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात