शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:01 IST

मुंबईहून दुबईला निघालेले विमान अवघ्या 101 सेकंदात अरबी समुद्रात बुडाले.

Air India Crash: आज 2025 चा पहिला दिवस, नववर्षात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. पण, आजच्याच दिवशी भारताच्या इतिहासात एका दुःखद घटनेची नोंदली झाली आहे. आजच्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी 1978 रोजी 213 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाने समुद्रात जलसमाधी घेतली होती. सम्राट अशोक नावाच्या बोईंग 747 विमानाने बॉम्बे (आता मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केली अन् तांत्रिक बिघाडामुळे ते समुद्रात क्रॅश झाले. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते.

मुंबईहून दुबईला निघालेले विमानभारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हवाई अपघात आहे. घटनेनंतर विमान जाणूनबुजून पाडल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले. 1 जानेवारी 1978 रोजी एअर इंडियाच्या बोईंग 747 ने मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून (आताचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर विमान अचानक डावीकडे झुकले.

अवघ्या 101 सेकंदात समुद्रात जलसमाधीविमानाच्या उंचीचा अंदाज लावण्यात कॅप्टनने चूक केली अन् विमान वेगाने खाली आले. उड्डाणानंतर अवघ्या 101 सेकंदात विमान अरबी समुद्रात कोसळले. या घटनेत विमानातील सर्व 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या विमानाचे कॅप्टन मदन लाल कुकर होते, जे त्यावेळी 51 वर्षांचे होते. तपासानंतर विमानात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे पुरावे मिळाले नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात