शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 3:40 PM

परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देदिवाळीनंतरच लक्ष्मी घरातपरतीच्या पावसाने कापूस पिकाला फटकाहरताळे परिसर परिसरातील स्थिती

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत.दसºयापूर्वी या भागात कापूस शेतकऱ्यांच्या घरी येत होता. यंदा मात्र पाऊस चांगला असला तरी पिकांची अवस्था अतिशय वाईट आहे. मेमधील बागायती कापसाची दयनिय अवस्था आहे, तर अनेक भागात कपाशीची केवळ उंची वाढली आहे. मात्र त्याला अजूनही फुले व पाती लागलेली नाही.परिसर केवळ हिरवागार दिसत आहे. परतीच्या पावसाने कापूस पिकाला मोठा तडाखा बसला आहे. यंदा कापसाची वेचणी दसरा व दिवाळी दरम्यान होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे कापूस दिवाळीनंतरच निघण्यास सुरुवात होईल, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पांढºया सोन्याची आवक येण्यासाठी उशीर होणार असल्याने शेतकºयाच्या घरात लक्ष्मीचे आगमनसुद्धा उशिरा होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच केवळ हिरवेगार रान दिसत असल्याने उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.दरम्यान, यंदा भाव तेजीत राहतील की काय, अशी आशा शेतकºयांना असली तरी अद्याप भावाबाबत अनिश्चितता दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर