शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सुसज्ज नाट्यगृहांची रंगकर्मींना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:36 PM

शासनाकडून प्रतिसाद नाही़

जळगावचे नाव सांस्कृतिक गाव व्हावे, या उद्देशाने अनेक सांस्कृतिक संस्था, रंगकर्मी आणि कलाकारांचे प्रयत्न सुरू आहेतच़ शासनाकडून मात्र प्रतिसाद नाही़ महाराष्ट्रात प्रत्येक गावात किंवा तालुक्याच्या स्थळी शासनाचा हॉल अथवा नाट्यगृह चांगल्या स्थितीत आहे़ मग जळगाव येथील बालगंधर्व नाट्यगृह याला अपवाद का? येथे आज अतिक्रमण विभागाचेच अतिक्रमण दिसते़ रंगमंच व समोरील परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे़ लग्नसमारंभ व बिगर सांस्कृतिक कार्यक्रमांना दिल्यामुळे स्टेज, मेकअप रूमची दुर्दशा झालेली आहे़ बरेचशे बांधकाम पडीत अवस्थेत आहे़ सामाजिक संस्थांना़ विशिष्ट काळासाठी जर ही जागा दिली तर चांगले थिएटर उभे राहिल किंवा वरिष्ठ रंगकर्मींची समिती बनवून त्यांच्या सूचनेनुसार या जागेची निखा राखली जाऊ शकते़ जागेचा इतर कलांच्या सरावासाठी व प्रदर्शनासाठीही उपयोग होऊ शकतो़ त्याचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधी उद्यान किंवा भाऊंचे उद्याऩ छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह़ खूपच खर्च करून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर बांधले गेले , मात्र त्याचे भाडे सामान्यांना परवडणारे नाही़ बांधकाम चालू असताना नामवंत संस्था, तंत्रज्ञ, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, ज्येष्ठ रंगकर्मींना मार्गदर्शनासाठी कधीच बोलावले नाही़ हे नाट्यगृह मनपाच्या अखत्यारित हवे, या नाट्यगृहात कोणताही प्रयोग सादर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, ही परिस्थिती कायम न राहता, दोनही सुसज्ज नाट्यगृहात दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळतील हीच भाबडी आशा सर्व रंगकर्मी बाळगून आहेत.-पियुष़ सी़ रावळ, रंगकर्मी

टॅग्स :Jalgaonजळगाव