शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 17:43 IST

‘लोकमत’बद्दल प्रेम

ठळक मुद्देविविध विभागांची पाहणी‘लोकमत’चे केले वाचन

जळगाव : दीक्षा घेतल्यानंतर कोणत्याही संस्थेत गेलो नाही, मात्र ‘लोकमत’ही पहिलीच संस्था आहे, जेथे मी भेट दिली, अशा शब्दात क्रांतीकारी जैन संत प.पू. १०८ मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांनी ‘लोकमत’बद्दलचे प्रेम जळगावात व्यक्त व्यक्त केले होते.प.पू. तरुणसागरजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना जळगावात उजाळा देण्यात आला. त्या वेळी ‘लोकमत’च्या भेटीचाही आवर्जून उल्लेख झाला. प.पू. तरुणसागरजी महाराज ७ ते १५ जून २००४ असे आठ दिवस जळगावात प्रवचनानिमित्त होते. त्या दरम्यान त्यांनी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत प.पू. १०८ प्रतीकसागरजी महाराज हेदेखील होते. मुनीश्रींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, शाकाहार सदाचाराचे प्रणेता रतनलाल सी.बाफना, सुशील बाफना यांच्यासह ‘लोकमत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते.‘लोकमत’चे केले वाचनविविध पुस्तकांचे लिखाण करणारे तरुणसागरजी महाराज यांना ‘लोकमत’ भेटीत ‘लोकमत’ हातात घेत त्यातील बातम्यांचे वाचन केले होते.‘लोकमत’ची केली होती पाहणीया भेटी दरम्यान प.पू. तरुणसागरजी महाराज यांनी ‘लोकमत कार्यालयात विविध विभागांना भेट देऊन संपूर्ण पाहणी केली व येथील माहिती जाणून घेतली. ‘लोकमत’च्या कार्याचे कौतुक केले. इतकेच नव्हे त्या वेळी त्यांनी सुरेशदादा जैन यांना सांगितले की, आजपर्यंत मी कोणत्याही संस्थेला भेट दिली नाही, मात्र ‘लोकमत’ही पहिलीच संस्था आहे, जेथे मी भेट दिली.

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरJalgaonजळगाव