शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

बोरखेडे बुद्रूक येथे जलसंधारण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:06 AM

मिशन ५०० कोटी जलसाठा अभियान सुरू करण्यात आले आहे.

गणेशपूर, ता.चाळीसगाव : मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे बुद्रुक येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.ईडीचे सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने शेखर निंबाळकर व तुषार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जलमित्र विलास पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली.कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही भारतीय जैन संघटना व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. गाव शिवारात लोकसहभागातून जलसंधारणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.याप्रसंगी गाव समन्वयक विलास पाटील, अरूण पाटील, नाना पाटील, साहेबराव चित्ते, प्रवीण पाटील, संदीप पाटील, प्रज्वल पाटील व ऑपरेटर संतोष राठोड उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव