शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साहेब, प्यायला पाणी नाही अन् गुरांना चारा नाही, शेतकऱ्यांच्या व्यथांनी  केंद्रीय पथक निरुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 22:16 IST

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तुम्ही, चारा का लावत नाहीत. असा प्रश्न केला.

जळगाव : पाण्याअभावी यंदा कापूस व मका पिक हातातून गेले आहे. काम नसल्याने मुलं गाव सोडून जात आहेत. पिण्याला पाणी नाही, गुरांना चारा नाही. बोंडअळीची भरपाई नाही, कर्जमाफीचे पैसे नाहीत, अशात कसे जगावे, हेच कळत नाही, अशी व्यथा दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीसमोर शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून केंद्रीय पथकही निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, प्रश्न आजही कायम आहे. 

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तुम्ही, चारा का लावत नाहीत. असा प्रश्न केला. त्यावर चाऱ्यासाठी पाणी द्या, असे शेतकऱ्यांनी सांगताच समितीचे सदस्य निरुत्तर झाले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती बुधवारी सायंकाळी पिंपळगांव गोलाईत (ता.जामनेर) येथे पोहोचली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी. देशपांडे, सहसचिव छवी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे. दरम्यान, समितीच्या सदस्यांनी पिंपळगाव गोलाईत गावाजवळील कमल आत्माराम पाटील, मंगला पांडुरंग पाटील व शेखर चिंधू पाटील यांच्या शेतातील पिकांची पाहणी करुन माहिती घेतली. 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळJalgaonजळगाव