शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:19 PM

अन्न दानाबाबत जनजागृती

जळगाव : गणेशोत्सवानंतर भंडाºयाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न पदार्थ गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याचे काम रोटरॅक्टकडून केले जाणार असून यासाठी मंडळांशी संपर्क अभियान सुरू असल्याची माहिती अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी दिली.भंडाºयाचा कार्यक्रम दरवर्षी गणेश मंडळांकडून आयोजित केला जात असतो. भंडारा म्हणजे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. बट्टी, वरण, भात व वांग्याची भाजी,त्या जोडीला गोड शिरा असा मेनू मंडळांकडून या उत्सवात केला जातो. गणेशोत्सवाचे आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे भंडाºयाचे नियोजन सुरू झाले आहे. गणेशोत्सवानंतर दुसºया-तिसºया दिवशी किंवा रविवार पाहून हा कार्यक्रम साजरा केला जातो. या उत्सवात मोठ्या प्रमाणात अन्न दान केले जाते. नागरिक सहभागीही होतात मात्र उरसलेले अन्न काही ठिकाणी टाकून दिले जाते. हा प्रकार टळावा असे रॉटरॅक्टच्या पदाधिकाºयांचे प्रयत्न आहेत.रोटरॅक्टचे अभियानरोटरॅक्टकडून वाया जाणारे अन्न वाया जाऊ नये यासाठी एक उपक्रम राबविला जाणार आहे. मंडळांनी त्यांच्याकडील शिल्लक अन्न रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांच्या ताब्यात द्यावे व क्लबचे पदाधिकारी हे अन्न ठिकठिकाणी बसणाºया गरीबांना तसेच, वृद्धाश्रम, अंधशाळा अशा ठिकाणांवर पोहोचविणार आहे. कोणीही उपाशी राहू नये, अन्न वाया जाऊ नये यासाठी क्लबचे प्रयत्न असून यासाठी विविध मंडळांकडून माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. काही मंडळींकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जयवर्धन नेवे यांनी सांगितले. तसेच मंडळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव