शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अवमान याचिकेनंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाले ४३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 4:13 PM

न्यायालयीन लढा सुरुच : शांतीदूत पोलीस सेवा संस्थेला यश

जळगाव : सेवेत असताना शासनाने जिल्ह्यातील १४० पोलिसांच्या वेतनवाढीचे एक कोटीच्यावर रक्कम उपदानातून वसूल केली. ही रक्कम दहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही, शेवटी अवमान याचिका दाखल झाल्यावर राज्यातील १५९ याचिकाकर्त्यांचे ४३ लाख ३६ हजार ८०९ रुपये शासनाने अदा केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. इतक्यावर शासनाची सुटका होणार नाही. सध्या दिवाळीमुळे न्यायालयाला सुटी असल्याने कामकाज बंद आहे, मात्र न्यायालय सुरु झाल्यावर निवृत्त अधिकारी व कर्मचारी विरुध्द शासन असा लढा सुरुच राहणार आहे.

निवृत्त पोलीस कल्याण असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष धनंजय महांगडे (भापोसे), उपाध्यक्ष सोपानराव महांगडे, सचिव संपतराव जाधव, जळगाव संघटनेचे अध्यक्ष आर.के.वंजारी, शांतीदूत संघटनेचे अध्यक्ष एस.एन.माळी, उपाध्यक्ष सुभाष तोडकर, पंडीतराव भावसार, सुरेश पवार यांच्यासह ८६ जणांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुध्द अवमान याचिका दाखल केली होती. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात या याचिका दाखल झाल्याने सरकारने तातडीने १५९ जणांना ४३ लाख ३६ हजार ८०९ रुपये बँक खात्यात जमा केले. याकामी पुंडलिक माळी, फारुख शेख व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात हा लढा यशस्वी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव