शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे कांदा अनुदान प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:58 IST

कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे१२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपये मिळणार७/१२ वर नोंद नसल्याने बसणार फटकाअनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

गोंडगाव, ता भडगाव, जि.जळगाव : कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले.त्यात चाळीसगाव तालुक्यात ९४९ लाभार्र्थींना ६३ लाख ६६ हजार ६२६ रुपये, चोपडा तालुक्यात २७३ लाभार्र्थींना २९ लाख ७७ हजार २४ रु., तर यावल तालुक्यात एका लाभार्थीस ४० हजार रु. असे अनुदान वितरित करण्यात आले आहे.राज्यात आॅक्टोबर २०१८ नंतर कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत व खासगी बाजार समितीत १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना किमान २०० क्विंटल कांदा विक्री प्रती शेतकरी २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. दुसºया टप्प्यात १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ज्या शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्रीची नोंद केली असेल त्यांचे अनुदान मिळणार व तिसºया टप्प्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारीअखेर ज्या शेतकºयांनी कांदा विक्री केला असेल त्यांचे अनुदान येणार असल्याचे जळगाव दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.अनुदानाची रक्कम ही डीबीटीद्वारे थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, शेतकºयांना कांदा विक्री पट्टी, सातबारा उतारा, बँकेचे बचत खाते, आधार क्रमांक आदी कागदपत्रांसह अर्ज हे कांदा विक्री केलेल्या बाजार समितीकडे सादर करावे लागणार आहेत.७/१२ वर नोंद नसल्याने फटकाकांदा अनुदान मागणीसाठी सातबारा उताºयावर पीकपाणी नोंदीत कांदा या पिकाचा उल्लेख आवश्यक आहे. उताºयावर कांदा पीक नोंदणी नसेल तर अनुदानास अपात्र ठरविले जाते. त्याचा मात्र शेतकºयांना फटका बसणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव