शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

खासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:13 PM

शेतकऱ्यांची नाराजी : कांदा निर्यातबंदीसाठी पाठपुराव्याची मागणी

चाळीसगाव : काद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकºयांच्या बाजूने शासन दरबारी खासदार उन्मेष पाटील यांनी आवाज उठवून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे खासदार पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेमार्फत राखरांगोळी आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आहे.सरकारनेच केला कायदेभंगनवीन कायद्यानुसार शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धासारखी आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही, असा कायदा असतांना केंद्र शासनाने १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालून स्वत:च कायदेभंग केला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करावा व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, भङगाव तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, सरचिटणीस देवीदास पाटील, विलास देशमुख, हेमंत चव्हाण, मनोज परदेशी, जगन्नाथ मोरे, शहराध्यक्ष भगवान चौधरी आदि संघटना पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.