शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

हरभरा डाळीचे भाव १४०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:32 IST

आयात बंद

ठळक मुद्देहमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नसट्टा बाजारामुळे वाढ

विजयकुमार सैतवालजळगाव : खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने हरभºयाची आवक कमी होऊन हरभºयाच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. या सोबतच हरभरा डाळीच्या भावात देखील १४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.आयात बंदयंदा सरकारने शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. हा माल सध्या सरकारने शासकीय गोदामांमध्ये ठेवला असून तो बाजारपेठ अथवा दालमिलसाठी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता शेतकºयांकडचाही माल येणे बंद झाला आहे. या सर्वांमध्ये शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारने विदेशातून आयात होणाºया मालावर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारात हरभºयाची आवक कमी झाली आहे.हमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नआयात बंदी केल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा असून त्यानुसार हळूहळू भाव वाढ होत आहे. त्यात सरकारने हमी भावात वाढ केल्याने हरभºयाचा भाव वाढीव हमीभावापर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने खरेदी केलेला मालदेखील बाहेर काढला जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.भावात मोठी वाढमध्यंतरी हरभºयाची आवक वाढल्याने हरभरा ३००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन तो ३४०० ते ३५०० रुपयांवर आला. त्यानंतर आता आवक कमी झाल्याने आठवडाभरात हरभºयाच्या भावात थेट ९०० ते एक हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने हरभरा डाळीच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४००० ते ४४०० रुपये प्रती क्ंिवटल असलेली डाळ आज ५४०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.सट्टा बाजारामुळे वाढएकतर शेतकºयांकडे माल नाही, त्यात जो माल होता तो सरकराने खरेदी केला आहे आणि तो गोदामात आहे. त्यामुळे हरभरा बाजारात आणणे अथवा न आणणे तसेच त्याची भाववाढ हे सर्व गणित सट्टाबाजारात ठरविले जात असल्याने हरभºयावरील या सट्ट्याने त्याचे भाव वाढत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.हरभºयाची आयात बंद असण्यासह शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्यासाठी शासकीय गोदामातील हरभराही बाजारात येत नसल्याने आवक कमी होऊन हरभºयासह डाळीच्याही भावात वाढ झाली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.सरकारने खरेदी केलेला माल गोदामात असल्याने हरभºयाची आवक कमी झाली आहे. हा माल बाजारात आल्यास आवक सुधारून भाव स्थिर राहू शकतात.- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती.उत्पादीत माल सरकारी गोदामात असल्याने व शेतकºयांकडील माल येणे बंद असल्याने हरभºयासह डाळीच्या भावात वाढ झाली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव