केळी पीक विम्याच्या बदलेल्या निकषांवरून गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केळी पीक विम्याच्या श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती. ...
कोरोना लॉकडाऊन पहिल्या-दुसऱ्या लाटेचा प्रत्येकाने अनुभव घेतला. याशिवाय वेळोवेळी शासनाने परिस्थितीनुसार निर्बंध लावले. या संपूर्ण परिस्थितीची आता नागरिकांना सवय ... ...
या अभियानाचा मूळ उद्देश म्हणजे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकाळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे ... ...