जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे. ...
बनावट सातबारा उतारा तयार करून, शेत विक्रीचे खोटे खरेदीखत नोंदवून देत फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायालयाने दिली. ...
अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला बोलावले नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त करणारे आमदार किशोर पाटील हे हतबल आहेत. त्यामुळेच मतदार संघाचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत माजी आमदार दिलीप वाघ यां ...