पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी ८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ शिवसेना १ अपक्ष १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ...
दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. ...
अन्यायाची दाद मागूनही प्रश्न सुटत नसल्याने समाजातील विविध घटक धरणे, उपोषण, रास्ता रोको सारखी आंदोलने करू लागली आहेत. हे प्रमाण रोज वाढत आहे. प्रशासन आणि सरकार या दोघांनी समाजाची मानसिकता समजून घ्यायला हवी, अन्यथा उद्रेक अटळ आहे. ...
पाचोरा येथे एका चारचाकीतून सुमारे पाच लाखांच्या विविध कंपन्यांच्या सिगारेट आल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सिंधी कॉलनी भागात सापळा रचून पोलिसांनी हा माल ताब्यात घेतला आहे. ...
रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला ...