तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश खंडपीठाने दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी या गुन्ह्याचे तपासाधिकार ...
एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली. ...
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल ...
मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. ...